मुंबई मराठी पत्रकार संघाच्या शनिवारी झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत देवदास मटाले यां…
उत्तराखंड मध्ये महाप्रलय होवून शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.अनेकजण बेपत्ता आहेत.जे बे…
सोलापूरा त मुळेगाव परिसरात मृतदेह आढळल्याची बातमी एबीपी माझावर प्रसारित करण्यात आ…
समाजाला शहाणपणा शिकविण्याचे काम पत्रकार करीत असतात.हे पत्रकार दररोज समाजातील उणी - द…
उत्तराखंडमध्ये महाप्रलय येवून शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.त्यांना करण्यात येणार…
कराड : कोळेकरवाडी (ता.पाटण) येथील एकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सातारा य…
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथील वार्ताहर अरविंद वाव्हळ यांच्यावर बु…
उत्तराखंडमध्ये एका व्यक्तीच्या खंादयावर बसून रिपोर्टिंग करणारा पत्रकार नारायण परगा…
मीडियाची विश्वासर्हता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, त्याची ही दोन उदाहरणे... १. शिव…
नांदेड - नांदेड जिल्ह्यातील विशेष: हिमायतनगर भागातील ताज्या बातम्या वाचण्याची सोय आत…
जळगाव - महापालिका आणि पोलीस प्रशासन मारहाण करणा-या महापालिका कर्मचा-यांवर कारवाई करण्य…
जळगाव - महापालिकेच्या कामचुकार कर्मचाºयांची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून आज द…
अकोला : दिव्य मराठीत सकाळचे श्रीकांत जोगळेकर आणि तरुण भारतचे मिलिंद गायकवाड रुजू ….…
सोलापुरातील कधीच फिल्डवर न जाता बातमी करणाऱ्या आणि स्वतःला इतराहून वेगळ्या समजणाऱ्या…
१. लोकमतचे नवे निवासी संपादक रवी टाले शुक्रवारी सायंकाळी देशोन्नतीचे संपादक प्रकाश …
म हाराष्ट्रात ‘दिव्य मराठी’च्या रुपाने ‘भास्कर’ने जोरदार फटका दिल्यामुळे कातावलेल्या…
टेलिव्हीजन इंडस्ट्रीतील बड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या टीव्ही टुडे समूहातून किमान …
मुंबई - एकाद्या घटनेचे थेट प्रक्षेपण करायचे झाल्यास इलेक्ट्रॉनिक मीडियास ओबी व्हॅनच…
अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे. दिव्य मराठीच्या पाश्र्वभूमीवर…
अकोला - लोकमत सोडून दिव्य मराठीत गेलेल्या प्रेमदास राठोड यांनी, लोकमतचे कर्मचारी फोडण…
अकोला - दिव्य मराठीने अकोल्यात पाऊल ठेवताच अनेक घटना - घडामोडी घडत आहेत.मंगळवारी तर भ…
पुणे - नंदकुमार सुतार यांच्या एन्ट्रीनंतर सकाळमधील जुना गट (सुनील माळी,सुनील कडूसकर,…
अकोला - दिव्य मराठीची अकोला आवृत्ती लवकरच सुरू होत आहे.या आवृत्तीसाठी टीम तयार करण्या…
बेरक्या इफेक्ट : जय महाराष्ट्र न्यूज चॅनलने गेल्या आठ दिवसांत बऱ्यापैकी बदल केले....द…
गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुं'या पगारात ढोर मेहनत करणा:या पत्रकार आणि पत्रक…
‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com
सकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ? मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता ? आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..
अनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...
आम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com
Social Plugin