पुणे - मुंबईनंतर मी मराठी लाईव्ह या वृत्तपत्राची दुसरी आवृत्ती पुणे येथून लवकरच सुर…
चांगल्या समाजासाठीच्या चॅनलवर सध्या एक अर्धनग्न मुलींचा प्रोमो दाखवला जातोय.. डीश …
सर टी.व्ही. २४ ने ३ सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यासाठी करस्पॉन्डंट म्हणून नियुक्ती के…
नगर पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक रामदास ढमाले येत्या मेपासून स्वतःचे दैनिक सुरु करणा…
आघाडीच्या मराठी पेपरांची सध्या पीछे हाट सुरु आहे आणि ती कशामुळे हे काही केल्या कळत…
आय.टी.अॅक्ट ६६ अ रद्द झाल्यामुळं बेरक्याच्या लेखणीला आणखी धार येणार आहे.आमचा गेल…
मुंबई -जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे नागपूर ब्युरो चिफ प्रशांत कोरटकर यांची चॅनलमधून हका…
आजचा कुबेराचा लोकसत्ता पाहिला का ? कसे पाहणार ? खपच कमी झाला आहे तर पाहणार कुठून... …
सर मी "सुनील जाधव " जय महाराष्ट्र वाहिनी मध्ये गेली दोन अडीच वर्षे …
जळगावात 'महाराष्ट्र टाईम्स'चे काही खरे राहिलेले नाही. तुमचा पेपर फुकटातही नक…
नाशिकचे शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी मातोरी गावातील शेतकऱ्यांची, गावात…
अलिबाग - एम.एम.देशमुख पाठोपाठ संजय आवटे गेल्यापासून कृषीवल दैनिकाला उतरती कळा लागली …
नवी दिल्ली: सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा महत्वपूर्ण निर…
औरंगाबाद :गौर से देखिये इस शख्स को... इसे कहते हैँ स्वयंघोषित संपादक. नागपुर के सेठ…
मित्रानो,,२१ मार्च रोजी गुढी पाडवा होता.याच दिवशी बेरक्या सुरू होवून चार वर्षे पुर्ण …
एबीपी माझाच्या निलेश खरे यांचा राजीनामा...मी मराठीच्या वाटेवर... कंपनीचे धोरण...मासिक…
बातमीत 'बात' असावी 'मी' पणा नसावा,असे विद्याथ्र्यांना उपदेशाचे धड…
"जग जिंकायला निघालेल्या " मोहिमेतील; राजकीय बित्तमबातमीची धुरा जणू आपणच फ…
मुंबई - जय महाराष्ट्र चॅनलमधून कार्यकारी संपादक शैलेश लांबे यांना अखेर डच्चू.... >…
> सकाळ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक भूषण देशपांडे; संजीव साबडे यांना नारळ >…
दिलगिरी व्यक्त करायची लाज का वाटली ??? मित्राहो ! काल लोकमतने प्रसिध्द केलेल्य…
मुंबई - फेसबुकवर केशव कुलकर्णी नावाने बोगस अकौंट काढून महाराष्ट्राच्या मानबिंदूमधील …
औरंगाबाद - सागर प्रकाशनच्या औरंगाबाद आणि जालना येथून प्रसिद्ध होणाèया सायंदैनिक स…
> चांगल्या समाजा साठी मराठी चॅनल सध्या कनिष्ठ कर्मचा-यांसाठी पिळवणुकीचं केंद्र ब…
मुंबई - गांवकरीने सानपाड्यातील प्रिंटीग युनिट काही दिवसांपुर्वी बंद केले होते.आता स…
औरंगाबाद :- आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची २०१३ च्या ‘सर्व…
मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील घाटकोपर येथील एका रुग्णालयाची दुरावस्था दाखवली …
महाराष्ट्र टाइम्स चे कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय चोरमारे हे मुंबईत मी मरा…
मित्रानो, बरेच दिवस झाले,बेरक्याकडे काही अपडेटस् नाहीत.त्यामुळे बेरक्या शांत झाला की…
‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com
सकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ? मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता ? आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..
अनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...
आम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com
Social Plugin