मग अचानक काय झाले ?

नवी मुंबई : नवी मुंबईतील बुलंद तोफखाना समजला जाणारा नारायण जाधव सद्या मंत्रालय वार्ताहर म्हणून मुंबईला गेला आहे.या नारायण जाधवने नवी मुंबईतील समस्या व भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.त्याचा एक प्रसंग फार बोलका आहे.सचोटीने लिखाण करत असल्यामुळ तो नेत्यांना खुपत होता.मग त्याला रायगड ठाणे असे फिरविने बाबुजीना आवडले असावे.आज नारायण नवी मुम्बैत नसला तरी त्याच नाव आजदेखिल घेतले जाते. या नारायण ला राष्ट्रवादीचे नेते सतत पाण्यात बघायचे.अशाच एक बड्या नेत्याला नारायणने एक एस एमएस पाठवून जगा दाखविली.हा एस एमएस होता .हम फकीरों से सीखो गुर बादशाहका .या फकिराने सतत या नेत्यांचा व प्रशासनाचा बेफिकीर वृत्तीवर लेखनी चालविली आज ही लेखनी का थांबली याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे.हा फकीर बाद शह झाला की दबाव पुढे गप्पा झाला.आम्हाला वाव मिळत नाही म्हणून गप्पा आहोत आमचे वृत्तपत्र सरळ आदेशच काढते या बातम्या चालणार नाही त्या बातमी चालणार नाही .पण नारायण ला हा प्रश्न कधीच नव्हता मग अचानक काय झाले ?