पत्रकारांना आवाहन

महाराष्ट्र टाईम्सचे तंबी दुराई, सकाळचे ब्रिटीश नंदी आणि सा.चित्रलेखाचे सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ?
आम्ही बेरक्या उर्फ नारद हे टोपण नाव घेवून लिहित असलो तर आमच्या विरोधकांच्या पोटात पोटशूळ का ?
आम्ही व्यक्तीविरूध्द नाही, प्रवृत्तीविरूध्द आहोत...
बेरक्या कोणत्याही पत्रकाराचा आणि वृत्तपत्र मालकाचा शत्रू नाही...
बेरक्या हा पत्रकारांचा पाठीराखा आहे....
भले आमच्यावर कितीही संकटे आली तरी शेवटपर्यंत पत्रकारांच्या कल्याणासाठी लढत राहू...
बेरक्या शांत झाला किंवा बंद पडला या अफवावर कधीही विश्वास ठेवू नका..
कोणतीही कायदेशीर अडचण येवू द्या...आम्ही मध्ये जावू पण कोणाचे नाव घेणार नाही....
पत्रकारांच्या हितासाठी बेरक्या कधीही जेलमध्ये जाण्यास तयार आहे...
जेलमध्ये जावू पण ब्लॉग आणि फेसबुक कधीच बंद करणार नाही आणि माहिती देणा-यांची नावे कधीच उघड करणार नाही...
ज्यांचा आमच्यावर विश्वास आहे,त्यांनी आमच्यासोबत रहावे,आणि ज्यांचा नाही त्यांनी आम्हाला अनफेन्ड करावे...
अशा गैरविश्वासू मित्रांची आम्हाला गरज नाही...
- बेरक्या उर्फ नारद