सागर वैद्य याचा एबीपी माझाला रामराम

नाशिक - बिबट्याच्या राजकारणाला कंटाळून 'उघडा डोळे बघा नीट' म्हणणाऱ्या एपीबी माझातून अजून एक मेहनती रिपोर्टर बाहेर पडणार आहे. त्याचे नाव सागर वैद्य आहे . तो दिल्लीला News 18 lokmat जॉईन करतोय. एपीबी माझातील चांडाळ चौकडीच्या राजकारणाने अनेक जण बाहेरच्या वृत्तवाहिनीत जागा शोधत आहेत. प्रामाणिक काम करणाऱ्याचे मानसिक छळ केला जातोय.रिकामटेकडे लाखभर पगार घेवून टाईमपास करत असल्याने या वाहिनीत अस्वस्थता पसरली आहे.