
खरं, खरंच असतं असे लोकमतकार म्हणणात...मात्र खरी परिस्थिती अशी आहे की, दिव्य मराठी सोलापूरात येण्यापूर्वी शहरात येणाऱ्या सर्व भाषिक पेपरचे मिळून जेम तेम 60 हजार वाचक होते तसेच दिव्य मराठीचे आत्ताचे 60 हजार वाचक आहेत. यानंतर दिव्य मराठीचा परिणाम सर्व दैनिकांच्या वाचकांवर झाला आहे. साहजिकच इतर दैनिकाचे खप घटल्यानंतर सोलापूरात सर्व दैनिकांचा खप एक लाखापर्यंत आहे तर मग लोकमतचा खप दिड लाखावर कसा आहे? असा सवाल शहरातील विकेते, पञकार तसेच सर्व स्तरावरून विचारला जात होता. तसेच इतका खप असूनहि वाचक व विकेत्यांसाठी एका मागून एक योजना राबवण्याची लोकमतला गरजच काय? अशी चर्चा शहरात सुरु आहे.