
युवा सकाळ,सामना आणि नंतर पुढारीत सलग चार वर्षे काम केल्यानंतर त्यांचा 13 डिसेंबर 2008
रोजी भीषण अपघात झाला होता.अपघातांनतर त्या तब्बल तीन वर्षे बेडवर होत्या.नतर त्यांची तब्बत सुधारली.गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अलिबागच्या कृषीवलमध्ये स्तंभ लिहिण्यास सुरू केला होता.मात्र आता पुण्यनगरीत पुर्णवेळ क्राईम रिपोर्टर म्हणून जॉईन झाल्या आहेत.
अश्विनीताईच्या नव्या इनिंगला बेरक्याच्या शुभेच्छा...