दिव्य मराठीचा उस्मानाबाद सिटी रिर्पाटर राम खटके हा अपघातात गंभीर जखमी झाला आहे.५ सप्टेंबर रोजी तो ऑफीसकडे येत असताना,त्याच्या डोक्यास गंभीर दु:खापत झाली आहे.त्यामुळे त्याच्या मेंदूवरील ताबा गेला आहे.मेंदू हालला असून,त्यास चार टाके पडले आहेत.त्यामुळे त्याची स्मरणशक्ती नाहीशी झाली आहे.
एका उमंंद्या पत्रकारावर वयाच्या ३० व्या वर्षी हा मोठा आघात झाला.पंधरा दिवसाचा त्याचा खर्च साडेतीन लाख झाला आहे.त्यापैकी दिव्य प्रशासनाने ९२ हजार दिल्याचे सांगण्यात आले.राम हा गरीब शेतकरी कुटुंबातील.त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत तोलामोलाची.ऑन ड्युटी त्यास आघात झालेला आहे.मात्र प्रशासनाने ९२ हजार देवून जणू उपकार केल्याचे दाखवत आहे.
राम खटके हा साडेतीन वर्षापुर्वी उस्मानाबाद आवृत्ती सुरू झाल्यानंतर ज्वाईन झाला.त्याचा पी.एफ.दरमहा ७०० रूपये कपात होत होता.कायद्याप्रमाणे कंपनी त्यास अर्धे पैसे मिसळते.याचा हिशोब केला तर रामचा पी.एफ.च त्यास मेडिकल बिल म्हणून परत दिला आहे.कंपनीने स्वत:चे काय पैसे दिले,हा आमचा सवाल आहे.कंपनीकडे आकस्मिक निधी असतो,त्यातील एकही रूपया दिलेला नाही.दुसरे असे की,कपनीला एव्हडी काळजी होती तर त्याचा दोन महिन्यापासून पगार बंद का केला,हा आमचा सवाल आहे.गरज सरो आणि वैद्य मरो,अश्यातला हा प्रकार आहे.
रामला कश्याचे टेन्शन होते,याबाबतचा उहापोह लवकरच करू,आता ती वेळ नाही,परंतु रामला आता वाचवणे आवश्यक आहे.त्यासाठी वैद्यकीय खर्च जमा करणे आवश्यक आहे.आमच्या पोस्टनंतर उभ्या महाराष्ट्रातून लोक मदतीसाठी धावले आहेत.दिव्य प्रशासन मात्र आता जागे झाले आहे.सोलापूरचे हेच.आर.आता धावपळ करत आहेत.आमच्या एका मित्राला ते रामला सर्व मदत करत असल्याचे खोटे सांगत आहेत.अरे बाबानो,तुम्हाला इतकी काळजी होती तर आमच्या रामचा पगार लगेच बंद का केला ?
तुमचे नाव मोठे आणि लक्षण खोटे आहे.अरे बाबानो,तुम्ही जरी मदत नाही केली तर आम्ही अजून मेलोलो नाही.भले आम्ही फाटके असू पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवून लाख रूपये देणारे लाखाचे पोशिंदे आहेत.दिव्य मराठीवाल्यानो थोडे आता तरी लाजा...
एका उमंंद्या पत्रकारावर वयाच्या ३० व्या वर्षी हा मोठा आघात झाला.पंधरा दिवसाचा त्याचा खर्च साडेतीन लाख झाला आहे.त्यापैकी दिव्य प्रशासनाने ९२ हजार दिल्याचे सांगण्यात आले.राम हा गरीब शेतकरी कुटुंबातील.त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत तोलामोलाची.ऑन ड्युटी त्यास आघात झालेला आहे.मात्र प्रशासनाने ९२ हजार देवून जणू उपकार केल्याचे दाखवत आहे.
राम खटके हा साडेतीन वर्षापुर्वी उस्मानाबाद आवृत्ती सुरू झाल्यानंतर ज्वाईन झाला.त्याचा पी.एफ.दरमहा ७०० रूपये कपात होत होता.कायद्याप्रमाणे कंपनी त्यास अर्धे पैसे मिसळते.याचा हिशोब केला तर रामचा पी.एफ.च त्यास मेडिकल बिल म्हणून परत दिला आहे.कंपनीने स्वत:चे काय पैसे दिले,हा आमचा सवाल आहे.कंपनीकडे आकस्मिक निधी असतो,त्यातील एकही रूपया दिलेला नाही.दुसरे असे की,कपनीला एव्हडी काळजी होती तर त्याचा दोन महिन्यापासून पगार बंद का केला,हा आमचा सवाल आहे.गरज सरो आणि वैद्य मरो,अश्यातला हा प्रकार आहे.
रामला कश्याचे टेन्शन होते,याबाबतचा उहापोह लवकरच करू,आता ती वेळ नाही,परंतु रामला आता वाचवणे आवश्यक आहे.त्यासाठी वैद्यकीय खर्च जमा करणे आवश्यक आहे.आमच्या पोस्टनंतर उभ्या महाराष्ट्रातून लोक मदतीसाठी धावले आहेत.दिव्य प्रशासन मात्र आता जागे झाले आहे.सोलापूरचे हेच.आर.आता धावपळ करत आहेत.आमच्या एका मित्राला ते रामला सर्व मदत करत असल्याचे खोटे सांगत आहेत.अरे बाबानो,तुम्हाला इतकी काळजी होती तर आमच्या रामचा पगार लगेच बंद का केला ?
तुमचे नाव मोठे आणि लक्षण खोटे आहे.अरे बाबानो,तुम्ही जरी मदत नाही केली तर आम्ही अजून मेलोलो नाही.भले आम्ही फाटके असू पण आमच्या शब्दावर विश्वास ठेवून लाख रूपये देणारे लाखाचे पोशिंदे आहेत.दिव्य मराठीवाल्यानो थोडे आता तरी लाजा...
..................
दिव्य मराठी बाबत whats app वर फिरत असलेली पोस्ट