महाराष्ट्र १ ला घरघर सुरु


दीड वर्षांपूर्वी सुरु झालेल्या महाराष्ट्र १ ला शेवटची घरघर सुरु झाली आहे, IBN लोकमतमधून आलेले निखिल वागळेसह चंद्रकांत पाटील, विनायक गायकवाड, प्राजक्ता धुळप, शरद बडेसह सर्व आघाडीचे खेळाडू आता बाहेर पडले आहेत.. सीईओ संजय शर्मा यांचा भाऊ अनिल शर्मा यांनी सूत्रे हातात घेतल्यामुळे चॅनेलमध्ये खटके उडू लागले आहेत...
मुंबई,पुणे सह सर्व लाईव्ह यंत्रणा बंद आहे, नागपूरच्या गजानन उमाटे यांनी IPHONE घेवून एका अँपद्वारे लाईव्ह काम करत आहे, बाकीचे सर्व रिपोर्टर थंड पडले आहेत..
लाईव्ह यंत्रणा नसल्यामुळे कोणताही बातमी लाईव्ह होवू शकत नाही, किंवा डिबेटसाठी कोणताही गेस्ट लाईव्ह बसू शकत नाही,,,
अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी यंत्रणा, जे कर्मचारी आहेत ते नॉन टेक्निकल आणि अनपरफेक्ट आहेत, त्यामुळे चॅनेलचा TRP पार घसरला आहे,,,
अनिल शर्मा यांना अपेक्षा खूप आहेत आणि यंत्रणा अपुरी असल्यामुळे सर्वजण हाताश झाले आहेत...