जळगाव - दुप्पट पगाराचे आमिष दाखवूनही अखेर 'लोकमत'ला जळगावात 'दिव्य' कि…
जळगाव - 'दिव्य मराठी'ला जळगावात येत्या १० सप्टेबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.…
नगर - नगरमध्ये सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या रिपोर्टरमध्ये फूट पडली असून, त्यांच्यात …
औरंगाबाद - 21 मार्च 2011 रोजी सुरू करण्यात आलेल्या बेरक्या उर्फ नारद ब्लॉगचे 30 सप्ट…
नगर - भोपाळशेठच्या पेपरमध्ये काम करणारा एक डी.टी.पी.ऑपरेटर चक्क मोटारसायकल चोर निघाला …
मुंबई : रायगड जिल्ह्यातून प्रसिद्ध होणारं, शेकाप आमदार विवेक पाटलांच्या दै. ' …
१) कल्याणातील सुप्रसिद्ध अग्रवाला बिल्डरचे डोंबिवलीत लवकरच ' जनाधार ' नावाचं द…
पुणे - सकाळ सोडून लोकमतमध्ये आलेल्या पवन चासकर यास सहाय्यक व्यवस्थापकपद देण्यात आल्या…
औरंगाबाद - पत्रकारांचे प्रश्न, समस्या व अडीअडचणी मांडण्यासाठी पत्रकार मित्र ही वेबसाईट…
अहमदनगर- रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून मोठा गाजावाजा करतानाच एक कोटी रुपयांच्या बिझनेसचा …
मुंबई - 'जनसामान्यांची महाशक्ती' म्हणणाऱ्या दैनिक नवशक्ती ने काल व आज स्वत:च…
कोल्हापूर - कोल्हापूरतून लवकरच सुरू होणाऱ्या दैनिक व्हिजन वार्ताच्या कार्यकारी संपादकप…
बारामती - बारामती येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी 14 आॅगस्ट पासून काम बंदचा पवित्रा घेत…
पुणे - सकाळ पुणेच्या संपादकपदी सा. सकाळच्या कार्यकारी संपादकपदावरुन रि(टायर्ड) झाले…
मुंबई - साम वाहिनीमध्ये दोन वर्षांपूर्वी चंद्रमोहन पुपाला आणि गणेश कनाटेंच्या नेतृत्व…
औरंगाबाद - पत्रकारांचा नवा साथीदार पत्रकार मित्र ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. राज…
औरंगाबाद - बातमीदार आणि बोरूबहाद्दर ब्लॉग बंद पडल्यानंतर बेरक्या उर्फ नारद एकाकी पडला…
कन्हैया खंडेलवाल मुंबई - आ.विवेक पंडित कार्याध्यक्ष असलेल्या समर्थन संस्थेच्या वतीन…
मुंबई- अडीअडचणीच्या तसेच दु:खाच्या प्रसंगी पत्रकारांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात …
बेलगाम- महाराष्ट्र के जेष्ठ पत्रकार एवं दिव्य मराठी अकबार के मुख्य संपादक कुमार केतक…
मुंबई - प्रिंट मीडियात सध्या ले -आउटची चांगलीच चलती आहे. वर्तमानपत्रात मजकुरासोबत आ…
ज्येष्ठ पत्रकार स्व. श्री. नारायण आठवले यांच्या स्मरणार्थ श्री. आठवले यांनीच ३० वर्षां…
कोल्हापूर - कोल्हापुरातून लवकरच व्हिजन वार्ता नावाचे दैनिक सुरू होत आहे.ख्यातनाम व्…
म हाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन झाली त्या घटनेला शनिवारी म्हणजे 4 …
पुणे - सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक तसेच समूहाच्या संपादकीय सल्लागार मंडळाच्या स…
नागपूर - न्या.मजिठीया वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी नापपुरात सर्व वृत्त…
कोल्हापूर - सकाळ माध्यम समूहाच्या मुख्य संपादकपदी श्रीराम जयसिंगराव पवार यांची नियुक…
चंद्रपूर :चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघातर्फे दरवर्षी दिल्या जाणार्या स्पर्धा …
‘बेरक्या’महाराष्ट्रातील प्रतिष्ठित आणि नंबर 1 मीडिया पोर्टल आहे. आपण बेरक्यावर आपल्या संस्थेची अधिकृत पत्रके, योजनांची माहिती तसेच व्यवस्थापनाची बाजू अधिकृत लेटरहेडवर/अधिकृत ई-मेल आयडी द्वारा पाठवू शकता. आपली मते-सूचनांचे आम्ही स्वागतच करू, आपली मते-भावनांचाही आदर राखला जाईल. राज्यातील पत्रकारही आम्हाला थेट माहिती पुरवू शकतात. ‘बेरक्या’कडे येत असलेल्या माहितीबाबत अत्यंत गुप्तता पाळली जाते. आम्हाला ई-मेल पुढील पत्त्यावर पाठवावेत - berkya2011@gmail.com
सकाळ- ब्रिटीश नंदी, महाराष्ट्र टाइम्स- तंबी दुराई, चित्रलेखा- सागर राजहंस ही नावे खरी आहेत का ? मग 'बेरक्या उर्फ नारद' कोण आहे म्हणून का विचारता ? आम्ही आमच्या कामाला प्राधान्य देतो, नावाला नाही... 'बेरक्या उर्फ नारद' - पत्रकारांचा पाठीराखा... > सत्याला साथ,अन्यायाला लाथ > आता घडेल इतिहास... -आम्हाला विश्वास आहे... मराठी मीडियात 'बेरक्या उर्फ नारद'चे नाव सुवर्ण अक्षरात नोंदवले जाईल... कोणी तरी सच्चा पत्रकारांचा वाली होता..
अनेकांनी आम्हाला बेरक्या म्हणजे काय, असा प्रश्न विचारलाय. आम्ही सांगू इच्छितो की, बेरक्या हा ग्रामीण शब्द असून, त्याच्याबद्दल हुषार, चाणाक्ष, बारीक खोड्या काढणारा, सगळ्यांच्या खबरी ठेवणारा असा अर्थ काढला जातो... त्याच्याबद्दल असेही विशेषण लावले जाते की, त्याची नजर डोंबकावळ्या सारखी असते, तो उडत्या पाखरांचे पंख मोजणार्या पैकी असतो. हा बेरक्या सच्चा असल्यामुळे याला वाईट वागणा-यांचा, अन्याय करणा-यांचा आणि बदमाश लोकांचा खूपच राग आहे. म्हणूनच आपल्या ब्लॉगमधून अशा लोकांची खरडपट्टी करीत असतो...
आम्ही दि.२१ मार्च २०११ रोजी 'बेरक्या उर्फ नारद' हा ब्लॉग सुरू केला. केवळ सहा महिन्यात दोन लाख हिटस् चा टप्पा गाठून मराठी ब्लॉग विश्वात इतिहास निर्माण करणारा 'बेरक्या उर्फ नारद' दि.३० सप्टेंबर २०११ पासून नव्या रंगात व नव्या ढंगात सुरू झाला आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी तात्काळ देणे, चांगल्या पत्रकारांच्या बाजूने ठामपणे उभारणे, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. वाचा, विचार करा, सोडून द्या, ही आमची भूमिका आहे.हा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.आपणावर अन्याय होत असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपले नाव गुप्त ठेवू. berkya2011@gmail.com
Social Plugin